Posts

Read what Ambedkar wrote on why Brahmins started worshipping the cow and gave up eating beef

Please Note: This article is copied from Scroll.in just for study purpose. All rights are reserved by Scroll.in https://scroll.in/article/812645/read-what-ambedkar-wrote-on-why-brahmins-started-worshipping-the-cow-and-gave-up-eating-beef As we witness yet another incident of violence in the name of stopping cow-slaughter by groups of vigilantes known as  gau-rakshaks,  we revisit BR Ambedkar’s 1948 work  The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables?,  which grapples with many of the issues that continue to plague India even today. What is the cause of the nausea which the Hindus have against beef-eating? Were the Hindus always opposed to beef-eating? If not, why did they develop such a nausea against it? Were the Untouchables given to beef-eating from the very start? Why did they not give up beef-eating when it was abandoned by the Hindus? Were the Untouchables always Untouchables? If there was a time when the Untouchables were not Untouchables even thoug

द्विराष्ट्रवादापासून फाळणीपर्यंत

हिंदू   व   मुसलमान   हे   एकाच   देशातील   दोन   राष्ट्रे  ( कौम )  आहेत ,  असे   म्हणणे   सर   सय्यद   अहमद   यांनी   १८८७ सालापासूनच   मांडले   होते .  त्याआधारे   सत्तेत   प्रतिनिधित्वाच्या   मागण्या   झाल्या ;  पण   फाळणीची   मागणी   १९४० सालीच   प्रथम   झाली .. धर्म-पंथ-जातनिरपेक्षपणे सर्वाना समान हक्क देणारे सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्याचे काँग्रेसचे तिच्या स्थापनेपासूनचे उदात्त ध्येय सहज साध्य होणारे नव्हते. त्या स्वतंत्र राज्यातील सत्तेत आम्हाला किती वाटा मिळणार, असे प्रश्न उपस्थित करून काही वर्ग काँग्रेसविरोधात उभे ठाकले. यापैकी एक वर्ग हिंदू समाजातील ब्राह्मणेतरांचा होता. आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात तो वाटा मिळावा असे या वर्गाला वाटत होते. त्यातील काही गटांनी आपल्याला विधिमंडळात मिळणारा राखीव वाटा स्वतंत्र मतदारसंघामार्फत (म्हणजे त्या जाती प्रतिनिधी त्याच जातीच्या मतदारांनी निवडण्याची पद्धत) मिळावा, अशीही मागणी केली होती. तथापि, या वर्गाचे समाधान करून भारताची राज्यघटना त्यांना स्वीकारण्यास लावण्यात काँग्रेसला यश मिळाले. काँग्रेसच्या वरील ध्येयाला विरोध करणारा दुसरा व

दक्षिणेच्या राजाने सम्राट हर्षवर्धनचा पराभव केला होता

Image
दक्षिणेच्या राजाने सम्राट हर्षवर्धनाचा पराभव केला होता , हा इतिहासातील एक प्रसंग ताम्रपटाच्या पुराव्याआधारे प्रकाशामध्ये आला आहे . ही ऐतिहासिक लढाईजिंकून परत येताना पुलकेशी द्वितीय राजाने औरंगाबादजवळच्या पैठण परिसरातील ब्राह्मणवटवीय म्हणजेच ब्राह्मणगाव आणि वडवाळी या दोन गावांतील जमीन नागशर्मा नावाच्या विद्वानाला या ताम्रपटाद्वारे दिली होती . या ताम्रपटातील उल्लेखावरून सम्राट हर्षवर्धनाचा पराभव करून बदामीला परत येताना गोदावरीच्या तीरी पुलकेशी राजाने हे दान दिल्याचे स्पष्ट होते . भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे प्रबंधक श्रीनंद बापट यांनी या ताम्रपटाचे संशोधन करून वाचन केले . ही माहिती देणारा ताम्रपट बापट आणि इतिहासाचे अभ्यासक प्रदीप सोहोनी यांना मुंबई येथील नाणेसंग्राहक रघुवीर पै यांच्याकडून प्राप्त झाला . कनौजचा बलाढय़ सम्राट हर्षवर्धन याचा पराभव बदामी ( जि . बागलकोट ) येथील चालुक्य नृपती द्वितीय पुलकेशी याने इसवी सन ६१८ - १९ च्या हिवाळ्यातच केला होता , अशी माहिती या ता